सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
ब्रिटिशसरकारच्याविरोधात महात्मा गांधीच्या आदेशाने #चलेजाव च्या #चळवळीत #9सप्टेंबर1942 रोजी #धारातिथीॅ पडलेला 15 वषीॅय चि. *#बालशहिदशिरीषकुमारमेहता* याचा बलिदानाला #75_वषॅ पूण॔ होऊन .9 सप्टेबर 1942 हा दिवस नंदुरबारच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला याच दिवशी शिरीष कुमार, लालदास शाहा, धनसुखलाल, घनश्यामदास, शशिधर केतकर या पाच विरांचे रक्त स्वातंत्र्य लढ्यात समिधेचा रुपात सांडले गेले.या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करण्याचा पवित्र दिवस हुतात्मा दिन म्हणुन साजरा केला जातो.
वंदे मातरम्🌹🌹🌹