अहमदनगर
संगमनेर (रावसाहेब पारधी)
तालुक्यातील कौठे मलकापुर स्थित युटेक शुगर कारखान्याचा चौथा गळीत हंगामाचा शुभारंभ दि.25 आक्टो.रोजी दहा वाजता संस्थापक रविंद्रजी बिरोले यांच्या ऊपस्थीतीत होत असून यावेळी कारखान्याचे संचालक रामदास शेजुळ व सौ बेबीताई शेजुळ ऊपस्थित राहनार आहेत .
2020-21 या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक ,पुरवठादार,कामगार ,वाहतुकदार,यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्यचे संस्थापक रविंद्रजी बिरोले यांनी केले आहे.
दुष्काळी परीस्थिती असूनही यापुर्वीचे हंगाम युटेक ने यशस्वी केले व शेतकर्यांना योग्य मोबदला दिला असुन कारखान्याच्या माध्यमातुन येथील शेती व गावांचा विकास करन्याचा प्रयत्न करनार असल्याचे मत शंतनू बिरोले व अश्विनीताई बिरोले यांनी व्यक्त यांनी व्यक्त केले.