अहमदनगर
दरवर्षीप्रमाने याही वर्षी शरद पौर्णिमाच्ये दिवशी संत आसारामजी बापु आश्रम , प्रोफेसर चौक सावेडी अहमदनगर व संत आसारामजी बापु आश्रम सावरकर नगर ,गंगापुर रोड नाशिक येथे दम्याचे औषद वाटप केले जानार आहे .
शरद पौर्णिमेच्या दिवशी आश्रम मध्ये खिर बनवून त्यामध्ये हे औषध टाकुन खिर खाल्याने आतापर्यंत हजारो दमाग्रस्तांना आराम मिळाला आहे,परंतु कोरोनामुळे हे औषद आपापल्या घरी नेऊन खायचे आहे.
तरी ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी आश्रम च्या स्टालवर संपर्क साधल्यास त्याना ते दिले जाईल असे आवाहन करन्यात आले आहे.