सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अतिवृष्टि मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळावी - भाजपा कडुन मागणी

भाजपा कडुन मागणी

Sudarshan MH
  • Oct 27 2020 4:19PM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
 
अतिवृष्टि मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळावी - भाजपा कडुन मागणी      

 माजी मंत्री व श्रीगोंदा विधान सभा आमदार श्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन दिले

 "अतिवृष्टि ने नुकसान झालेल्या शेतकरी यांना सरसकट पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली आहे "
या वेळी डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी म्हणुन कार्यभार स्विकारला त्या बद्दल त्यांचा पुस्तक देऊन जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले 
या वेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, नगर तालुका अध्यक्ष श्री मनोज कोकाटे, श्रीगोंदा नगर पालिका चे ऊपनगराध्यक्ष श्री अशोक खेंडके आदि उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार