सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांच्या संदर्भातला फडणवीस सरकारने घेतलेला एक निर्णय परत रद्द

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणली गेलेली बळीराजा चेतना योजना उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे.

Snehal Joshi .
  • Aug 7 2020 3:16PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने घेतलेला शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक निर्णय रद्द केला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणली गेलेली बळीराजा चेतना योजना उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे. ही योजना २०१५ मध्ये जाहीर झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार