*भाजपा स्वच्छ भारत अभियान तर्फे क्रांती दिन आयोजित*
स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या शुरवीर बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक मध्य मंडळ महामंत्री सचिन कावळे होते.
जयस्तंभ, शहिद चौक, इतवारी येथे भारतीय जनता पक्ष स्वच्छ भारत अभियान तर्फे *मध्य मंडळ अध्यक्ष सौ. कल्पना मानापुरे* यांच्या नेतृत्वात व *शहर अध्यक्ष श्री भोलानाथजी सहारे* यांच्या हस्ते शहिद स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या शुरवीर बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक मध्य मंडळ महामंत्री सचिन कावळे होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी "करेंगे या मरेंगे" अशी निर्वाणीची भूमिका घेवुन अनेक क्रांतीविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली याचे स्मरण म्हणुन कार्यक्रमाला जितेंद्रजी पांडे, प्रीती गायधने, आशाताई आसटकर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प