परतूर: आठ दिवसांपूर्वी विकी हिवाळे नावाच्या दलित हिंदू तरुणावर जिहादींनी जीवघेणा हल्ला केला होता. लाकडी दांड्याने त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विकासची चूक अशी, की त्याच्या फोनवर श्रीरामांची रिंगटोन वाजल्याने त्याच्यावर प्राणघातक हाला करण्यात आला होता.
शुक्रवारी दि. १७ मे रोजी विकीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. परंतु पोलीस प्रशासनाने अजून आरोपींना पकडलेले नाही. पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत तर नाही ना? परतूर शहरातील नागरिकांकडून असा प्रश्न केला जात आहे.
मुस्लिम माफियांचे हप्ते चालू असल्यामुळे परतूर शहरात गुंड प्रवृत्ती वाढत आहे आणि लवकरच परतूरचा बिहार होण्यासाठी वेळ लागणार नाही. यावर लवकरात पोलीस प्रशासनाने आरोपींना तात्काळ पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे